दूरदर्शनवर 'भारत एक खोज' आणि 'संविधान' यांसारख्या मालिका प्रसारित कराव्यात, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी
मु्ंबई.  मुंबई -  काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लॉकडाउन दरम्यान श्याम बेनेगल दिग्दर्शित 'भारत एक खोज' आणि 'संविधान' या मालिका दूरदर्शनवर प्रसारित कराव्यात अशी विनंती केंद्राला केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्राद्वारे…
Image
देशातील काही विमा कंपन्या देत आहेत कोरोनािवरुद्ध आरोग्य संरक्षण, या ४ प्रकारे तुम्ही घेऊ शकता पॉलिसी
मुंबई.  विनोद यादव  कोरोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेता आपली आरोग्य विमा पॉलिसी कोरोना संसर्ग कव्हर करते की नाही? असा संभ्रम देशातील लोकांत आहे. खरे तर विमा कंपन्या अशा महामारीला क्लेमच्या बाहेर ठेवतात. अशा स्थितीत सर्वसामान्यांना आरोग्य विमा पॉलिसीद्वारे कोरोनाशी सामना कसा करता येईल याबद्दल ‘…
Image
महाराष्ट्रातात कोरोनाग्रस्तांचा आकडा 1018 वर; राज्यात कोरोनाबाधित 150 नवीन रुग्णांची आज नोंद
मुंबई.  राज्यात कोरोनाबाधित 150 नवीन रुग्णांची आज नोंद झाली. यामुळे राज्यातील रुग्ण संख्या 1018 झाली आहे. यामध्ये मुंबई 116,पुणे 18,अहमदनगर 3,बुलढाणा 2,ठाणे 2,नागपूर 3,सातारा 1,औरंगाबाद 3,रत्नागिरी 1, सांगली 01असा तपशील आहे.आतापर्यंत 79 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा …
Image
त्या कोरोना बाधित महिलेची प्रकृती स्थिर, 60 संशयितांचे स्वॅब सॅम्पल तपासणीसाठी पाठवले; दु:खी नगर परिसर सील
जिल्हा रुग्णालयात दाखल कोरोनाबाधित निवृत्त शिक्षक महिलेची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांच्या निगराणीखाली तिच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच या महिलेच्या संपर्कातील दु:खीनगरातील नातेवाईक, खासगी रुग्णालयातील उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका, कक्षसेवक तसेच शहागड येथील कोरोना पॉझिटिव्ह तबलिगी आणि इतर असे 60 जणा…
जनतेला धान्याऐवजी मिळणार पीठ ः महसूलमंत्री थोरात
बई -  करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्य लॉकडाऊन करण्यात आले आले आहे. त्यामुळे रोजच्या रोजगारांवर पोट भरणार्‍या अनेक कामगारांसमोर रोजच्या जेवणाचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी काळजी घेत असल्याची माहिती महसूलमंत्री ब…
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी द्विवेदी रस्त्यावर! २५ जणांचा अहवाल निगेटिव्ह ; ७८ जणांचे अहवाल येणे बाकी
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हाप्रशासनाने पावले उचलली असतानाच प्रशासनाचे प्रतिबंधाचे आदेश न मानणार्‍या नागरिकांना खुद्द जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीच फटकारले. या संकटाचे गांभीर्य ओळखा, विनाकारण घराबाहेर पडू नका, असे त्यांना सुनावले. शाळा-महाविद्यालये आणि इतर आस्थापना बंद…